वल्लीच या serial ची स्टार आहे खरं तर.
ती आहे, म्हणून तर चाललीये serial.
जशी ती MTR.. एकट्या परी वर चाललीये.
नाय तर काय ती यश-नेहा ची love story, काय ती सिमी ची तेच तेच कारस्थान..
शेफाली चा भोळसतपणा..😡
या दोन्ही serials ने खर तर केव्हाच saturation point गाठला आहे, आता याच्या पुढे काहीही दाखवला, तरी interest राहिला नाही.👎🏼
9