Originally posted by: iluvusakshi
तसं तर 'अजूनही बरसात आहे' या मालिकेवर सुद्धा आपण सगळ्यांनी मनापासून प्रेम केला.
मुक्ता, उमेश किती तरी वर्षांनीं एकत्र काम करत होते.
पण जशी serial पुढे गेली, तसे लिखाण, कथाविस्तार, screenplay, सगळंच गंडलं.
आणि मग आपल्या ईथे सुद्धा लोकांनी serial बघायची सोडून दिली.
शेवटीशेवटी तर serial संपतेय याचा अक्षरशः आनंद साजरा केला गेला.
BALH S1 च्या बाबतीत पण हेच झालं होतं.
लोकांनी अक्षरशः एकता कपूर ला request केली, की बाई संपव ही सिरीयल एकदाची.
सारख सारख आपला राम प्रिया एकत्र , मग भांडण, परत दोघे जुदायी mode मध्ये, लोकांनी आरडाओरडा केला की परत एकत्र.
सगळ्याच serials मध्ये हेच आणि हेच, अगदी थोड्याफार फरकाने चालत.
😢
1k