प्रेत्त्येक स्त्री च्या आयुष्यात पुरुष लागतोच का?
आता लास्ट वीक मध्ये तो सोहम त्या शुभरा ला divorce देऊन गेला, पेपर sign करून गेला.
लगेच ईकडे अनुराग..मला शुभरा ला face करायला भीती वाटते(emotional turmoil), मला तिच्याबद्दल खूप काही वाटतं.
Even, raje सुद्धा काल आसा ला सांगतो की अनुराग आणि शुभरा are more than just friends.
आणि ही मंद.(aasa)...नाही हो, असा काही नसणार. तिचा अजूनही सोहम वर प्रेम आहे and all फालतु गोष्टी.
दाखवा की जरा त्या बावळट आणि मंद शुभरा ला स्वतःच्या पायावर उभी झालेली. इतकी supportive सासू मिळाली आहे, सासरे ही अतिशय चांगले आहेत.
मग, याच बाबतीत का असं?
त्या अरु(आई कुठे....) ला पण तिकडे अशीच दाखवली आहे.
खाऊ दे ना याना पण धक्के, बाहेरच जग कसा वागत, काय आहे हे जरा कळू दे की याना पण.
प्रत्येक वेळी दुसऱ्याची आणि विशेष करून पुरुषाची गरजच काय आहे बाईला?
कधी बाहेर पडणार आपले लोक या समजातून ?
Tv वर दाखवलेलं सगळंच काही खर नाही आणि ते फार काही मनावर घेऊ नये, हे जरी कितीही सत्य असला, तरी कुठूनतरी आणि कोणीतरी सुरुवात करायला पाहिजेच ना.
किती nonsense आणि regressive दाखवतात यार हे लोक.😡👎🏼
comment:
p_commentcount