Originally posted by: iluvusakshi
या serial चा मूळ पायाच live in होता.
त्यासाठी स्वप्निल सारखा मराठीतील सुपरस्टार(?), आणि शिल्पा सारखी (विजोड) जोडी👎🏼 घ्यायची काय गरज होती?
वल्ली अति भयंकर, तो सचिन फारच मेंगळट.
पाया live in होता पण जोडीला वल्ली ची नागीण, रिया चा अतिरेक, कावेरी चा कडवटपणा, आकाशाचा विकृत पणा हे पण माथी मारले गेले ना 🙄🙄🙄
रियाची वाड्याबाहेर हकालपट्टी केल्यावर रिया वल्ली चे pregnancy report बदलून कॅन्सर झाल्याचे रीपोर्ट डॉ la द्यायला लावते. वल्ली ला खरच वाटता की ती आता मारणार आहे. मग ती रिया ला सचिन बरोबर लग्न करायला सांगते. 😵💫🥴
अनामिका या सगळ्याचा शोध लावते आणि ते रिया ला धडा शिकवण्यासाठी plan करतात ज्याला पट्या विरोध करतो. त्याला त्याचा रूम मध्ये लॉक करून ठेवतात आणि नील राधा रूम बाहेर पहारा देतात.
सचिन रिया ला धडा शिकवण्यासाठी एक दुजे के लिये स्टाइल आत्महत्या करण्याचा नाटक करतो. तिला म्हणतो हे लोक आपल्याला एकत्र राहू देणार नाहीत म्हणुन आपण "तलावात" उडी मारून जीव देऊया. दोघा हात पकडून उडी मारणार असतात पण लास्ट मिनिट ला रिया हात सोडून देते आणि सचिन पाण्यात पडतो. तो मेला असा समजून रिया घाबरते. वल्ली लपून हे पाहत असते आणि ती पण तलावात उडी मारायला जाते तितक्यात सचिन पाण्यातून बाहेर येतो आणि रिया ला सांगतो की याला म्हणतात खरे प्रेम. रिया ला finally तिच्या वागण्याचा पश्चाताप होतो आणि ती म्हणते की ती त्यांचा आयुष्यातून कायमची निघून जाईल. जाताना रिया pregnancy report वल्ली ला देऊन जाते.
वल्ली pregnant आहे कळल्यावर आगाऊ बावळट पट्या ला वाटते तिची काळजी घेण्यासाठी कोणीतरी जाणत्या बाई ची गरज आहे म्हणुन तो अनामिका ला तिची काळजी घेण्यासाठी सांगतो 🙄🙄🙄 म्हणजे याला तिच्याबरोबर रहायचे नाही पण याच्या घरच्यांची काळजी तिने घ्यायची 😡😡😡
एवढा सगळा अत्याचार केल्यावर सिरियल बंद करायची बुद्धी झाली. नाहीतर वल्ली चा कोडकौतुक, डोहाळजेवण etc सगळा दाखवत बसले असते 🤐
comment:
p_commentcount