titles ani serial chya story cha kahi sanbandh nasto. एवढं डोकं कुठलं आलं ह्या लोकांकडे. जर त्यांच्यामते सिरीयल चांगली चालत असेल तर कितीही दिवस चालवतील.Originally posted by: iluvusakshi
या सिरीयल चा title आहे ..YKTMN...त्यामुळे मला असं वाटतं की बहुतेक लग्नानंतर काहीच नाही दाखवणार.
लग्न हेच शेवटचं एपिसोड असेल /असावा.
कारण लग्नानंतर चे जे drama असेल, तो हे लोक आधीच दाखवतील. की मी कशी येऊ नांदायला?
इतके सारे hurdles आहेत..
नलू, मालविका स्वीटू ला blackmail करते ती.
मालविका तीला छळतच आहे ना आधीपासूनच.
त्या सगळ्या emotional turmoil मधून मी कशी येऊ नांदायला?? अशी विचारणा आहे ना..
मग बहुतेक लग्नानंतर काही नाही दाखवायला.
comment:
p_commentcount